जिल्ह्याविषयी
सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेचे चार तालुके व कर्नाटक सीमेलगतचे दोन तालुके मिळून १-८-१९४९ रोजी सहा तालुक्यांचा दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला होता. त्यामध्ये जत, औंध, कुरुंदवाड, मिरज व सांगली संस्थानिकांच्या अधिपत्याखालील गावांचा समावेश होता. पुढे संयुक्त महाराष्टाच्या स्थापनेनंतर २१ नोव्हेंबर १९६० रोजी दक्षिण सातारा या जिल्ह्याचे नाव सांगली जिल्हा असे केले. या जिल्ह्यात १९६५ साली कवठे महांकाळ व आटपाडी हे नवे दोन तालुके निर्माण केले गेले. १९९९ साली तत्कालीन महाराष्ट्र सरकारने पलूस तालुक्याची आणि नंतरच्या सरकारने २८ मार्च २००२ रोजी जिल्ह्यात कडेगाव नावाच्या १०व्या तालुक्याची निर्मिती केली.
ताज्या घडामोडी
- जमीन संपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसन कायदा, 2013 मध्ये न्याय्य भरपाई आणि पारदर्शकतेचा अधिकार कलम 13
- सांगली जिल्ह्यातील नगरपरिषद / नगरपंचायती मधील गट क व गट ड संवर्गातील अनुकंपा उमेदवारांची प्रारूप यादी
- अनुकंपा यादीतून वगळणेत आलेल्या उमेदवारांची माहिती
- सन 2024 सांगली जिल्ह्यातील अनुकंपा उमेदवारांची एकत्रित सामाईक सूची
- महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग – अधिसूचना
- अत्यावश्यक सेवांशी संबंधित अधिसुचना
![Dr. Raja Dayanidhi IAS](https://cdn.s3waas.gov.in/s342a0e188f5033bc65bf8d78622277c4e/uploads/2022/08/2022080160.jpg)
सेवा शोधा
कार्यक्रम
कोणतेही कार्यक्रम नाहीत.
छायाचित्र दालन
सूचना
- जमीन संपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसन कायदा, 2013 मध्ये न्याय्य भरपाई आणि पारदर्शकतेचा अधिकार कलम 13
- सांगली जिल्ह्यातील नगरपरिषद / नगरपंचायती मधील गट क व गट ड संवर्गातील अनुकंपा उमेदवारांची प्रारूप यादी
- अनुकंपा यादीतून वगळणेत आलेल्या उमेदवारांची माहिती
- सन 2024 सांगली जिल्ह्यातील अनुकंपा उमेदवारांची एकत्रित सामाईक सूची