जिल्ह्याविषयी
सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेचे चार तालुके व कर्नाटक सीमेलगतचे दोन तालुके मिळून १-८-१९४९ रोजी सहा तालुक्यांचा दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला होता. त्यामध्ये जत, औंध, कुरुंदवाड, मिरज व सांगली संस्थानिकांच्या अधिपत्याखालील गावांचा समावेश होता. पुढे संयुक्त महाराष्टाच्या स्थापनेनंतर २१ नोव्हेंबर १९६० रोजी दक्षिण सातारा या जिल्ह्याचे नाव सांगली जिल्हा असे केले. या जिल्ह्यात १९६५ साली कवठे महांकाळ व आटपाडी हे नवे दोन तालुके निर्माण केले गेले. १९९९ साली तत्कालीन महाराष्ट्र सरकारने पलूस तालुक्याची आणि नंतरच्या सरकारने २८ मार्च २००२ रोजी जिल्ह्यात कडेगाव नावाच्या १०व्या तालुक्याची निर्मिती केली.
ताज्या घडामोडी
- सन २०२३-२४ करीता रिक्त मदतनीस या पदाकरिता अर्ज
- स्थानिक सुट्ट्या- सन २०२३
- दि. 01.01.2023 अर्हता दिनांकावरील मंडळ अधिकारी संवर्ग अंतिम सेवा जेष्ठता यादी
- कोतवाल जेष्ठता यादी २०२३
- लोंढा – मिरज ब्रॉडगेज दुसरी लाईन बांधणेसाठी
- में भारत हुं – हम भारत के मतदाता हैं – या गीताची प्रचार व प्रसिध्दी

सेवा शोधा
कार्यक्रम
कोणतेही कार्यक्रम नाहीत.