• सामाजिक दुवे
  • साईट नकाशा
  • Accessibility Links
बंद

शासन निर्णय 

भारत संहिता

माहितीचा अधिकार

आधार सक्षम पी.डी.एस.

सार्वजनिक तक्रार

मनरेगा

मा.जिल्हाधिकारी अभ्यंगत भेटी वेळ-सोमवार व शुक्रवार दु. ३ ते ५

मा.अप्पर जिल्हाधिकारी अभ्यंगत भेटी वेळ-सोमवार व शुक्रवार दु. ३ ते ५

माजी जिल्ह्याधिकारी  व त्यांच्या कार्यकाळातील महत्वाच्या घटना

जिल्ह्याविषयी

सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेचे चार तालुके व कर्नाटक सीमेलगतचे दोन तालुके मिळून १-८-१९४९ रोजी सहा तालुक्यांचा दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला होता. त्यामध्ये जत, औंध, कुरुंदवाड, मिरज व सांगली संस्थानिकांच्या अधिपत्याखालील गावांचा समावेश होता. पुढे संयुक्त महाराष्टाच्या स्थापनेनंतर २१ नोव्हेंबर १९६० रोजी दक्षिण सातारा या जिल्ह्याचे नाव सांगली जिल्हा असे केले. या जिल्ह्यात १९६५ साली कवठे महांकाळ व आटपाडी हे नवे दोन तालुके निर्माण केले गेले. १९९९ साली तत्कालीन महाराष्ट्र सरकारने पलूस तालुक्याची आणि नंतरच्या सरकारने २८ मार्च २००२ रोजी जिल्ह्यात कडेगाव नावाच्या १०व्या तालुक्याची निर्मिती केली.

अधिक वाचा…

ताज्या घडामोडी

अधिक...
Chief Minister
श्री. देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री
Deputy C M
श्री. एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री
Deputy CM
श्री. अजित पवार माननीय उपमुख्यमंत्री
GUIRDEAN MINISTER IMAGE
श्री. चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य तथा पालकमंत्री सांगली
Collector sir
श्री. अशोक काकडे (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, सांगली
  • Sun
  • Mon
  • Tue
  • Wed
  • Thu
  • Fri
  • Sat
    • मागील कार्यक्रम
    • Ongoing Events
    • प्रस्तावित कार्यक्रम
    कार्यक्रम

    छायाचित्र दालन